‘5 वर्ष सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवल नाही का ?, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांचे एका दगडात…
पोलीसनामा ऑनलाईनः गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून पाहते, अशी शेलक्या…