नवी दिल्ली : सामान्य लोकांचे पैसे खात्यात सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआय सतत उपाययोजना करत आहे. नुकतेच, आरबीआयने डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत. परंतु, या सर्वानंतर तुम्ही सावध राहाणे सुद्धा आवश्यक आहे. होय, एक छोटी चूक झाली…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - आजकाल एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्ड हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गरजा पुर्ण करण्याचा हा एक अतिशय सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. आपल्या खिशात रोख रक्कम नसल्यास, कार्ड असल्यास आपले कोणतेही कार्य थांबणार…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३६६ गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अलीकडेच आरबीआयच्या आदेशानंतर NEFT आणि RTGS द्वारे निधी हस्तांतरित करण्याचे शुल्क पूर्णपणे काढून टाकले गेले आहे. १ जानेवारी २०२० पासून हा नियम देखील लागू झाला आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्यासाठी सर्व बँकिंग शुल्क…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांवर आत्ताच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. डेमोक्रेट्स पार्टीच्या पाचव्या डिबेटमध्ये दोन भारतीय वंशाच्या महिलांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळाली. सेनेटर…