मंदीतही वर्ल्ड बँकेकडून भारताचं तोंडभरून कौतुक, आगामी 10 वर्षात भारत साध्य करणार ‘ही’…
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - मंदी असतानाही वर्ल्ड बँकेने भारताचं विशेष कौतुक केलं आहे. 1990 पासून भारतात दारिद्र्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे आणि याच दरम्यान गरिबीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. गेल्या 15 वर्षात भारताने सात…