…तर भारतात WhatsApp बंद होणार का ?, मोदी सरकार बनवतय स्वतःचं ‘अॅप’, ‘जाणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात सोशल मॅसेजिंगसाठी व्हाट्सअॅप आणि टेलिग्राम सारखी खूप सारी अॅप वापरली जातात. परंतु यात वापरकर्त्यांचा डेटा किती सुरक्षित आहे हा मोठा प्रश्न आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी भारत सरकार लवकरच एक मोठं पाऊल…