Browsing Tag

national

पचनसंस्थेमध्ये बिघाडही ‘कोरोना’चेच लक्षण ?, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन - आतापर्यंत जगात सात कोटीहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर दीड दशलक्षांहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, भारतात त्याचे प्रमाण ९७ लाखांवर गेले आहे, तर एक लाख ४२ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हा…

IRCTC : रेल्वेचं तिकिट कॅन्सल करताच खात्यात येईल रिफंड, तिकिट बुक करणे झाले आणखी सोपे

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने रेल्वे प्रवाशांना आणखी एक भेट दिली आहे. आयआरसीटीसीने नवीन पेमेंट गेटवे आयटीसीटी-आयपे लाँच केले आहे, ज्यामध्ये ट्रेन प्रवांशाना पेमेंट करणे सोपे असून आता ट्रेन तिकिट…

चांगली बातमी! कौटुंबिक पेन्शन देयकेची मर्यादा दरमहा 45000 रुपयांवरून 125000 रुपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, महत्त्वपूर्ण सुधारणांनुसार कुटुंब निवृत्तीवेतनाची मर्यादा 45 हजार रुपयांवरून दरमहा 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे. ते म्हणाले की, या चरणांमुळे मृत…

‘तुरुंगात जायचं नाही तर लग्न कर’; बलात्कार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली : लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या तरुणाला पीडितेशी लग्न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाला दिला. मात्र, जर त्या पीडितेशी लग्न नाही केलं तर तुरूंगात जावं लागेल आणि तुरुंगात जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार…

‘मेटाबॉलिज्म’ (चयापचय प्रक्रिया) सुस्त झाल्यास करा ‘हे’ 5 सोपे उपाय, शरीर…

पोलिसनामा ऑनलाईन - आपण झोपेत असताना आपल्या शरीरात अनेक रासायनिक क्रिया घडतात. आपण जे अन्न खातो ते पचनानंतर ऊर्जेमध्ये रुपांतरीत होते. ही प्रक्रिया ज्या माध्यमांद्वारे होते ती म्हणजे चयापचय. चयापचय मंद होण्यामुळे शरीराला थकवा जाणवू लागतो,…

फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न अखेर किती वेळ राहत सुरक्षित, जाणून घ्या नाहीतर आरोग्याचं होईल मोठं नुकसान

पोलिसनामा ऑनलाईन - अन्न वाया घालवू नये, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच, परंतु बर्‍याचदा असे दिसून येते, की ज्यांच्या घरात फ्रिज असेल ते उरलेले अन्न त्यातच ठेवतात व हवे तेव्हा बाहेर काढतात. विशेषतः शहरांमध्ये असे पाहिले जाते कारण तेथे काम…

सरकारने खालिस्तान आणि पाकिस्तान समर्थक 1178 ट्विटर अकाऊंटवर कारवाई करण्याचे दिले निर्देश

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या आडून भारतात दंगल आणि अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने परदेशातून सतत ट्विट केली जात आहेत. यामध्ये शेकडो ट्विट पाकिस्तान आणि खालिस्तान समर्थक हँडलवरून केली जात असल्याचा आरोप मोदी सरकारने केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स…

Farm Laws in Parliament : PM मोदींचे जनतेला विनम्र आवाहन, म्हणाले – ‘नरेंद्र सिंह तोमर…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून लोकांना आवाहन केले आहे की, राज्यसभेत कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेले भाषण आवश्य ऐका. पीएमने म्हटले की, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राज्यसभेत कृषी सुधारित कायद्यांशी…

सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! मुलगी आई-वडीलांकडे असेल तर तो अवैध ताबा नाही

नवी दिल्ली : केरळच्या एका कथित आध्यात्मिक गुरुची आपल्या लिव्ह-इन पार्टनरला तिच्या आई-वडीलांच्या ताब्यातून स्वतंत्र करण्यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. मुख्य न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील…