नाही मिळत कामगार ! मजुरांना परत बोलविण्यासाठी विमानाची तिकीटं, जेवणासह एकदम ‘फ्री’मध्ये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात अचानक लॉकडाऊन केले गेले होते. २ महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व दुकाने, उद्योग व कंपन्या बंद पडल्या. ज्यामुळे कामगार आणि कमी पगाराचे लोक निराधार व बेरोजगार झाले. कामाअभावी…