नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदु धर्मात विवाह योग्य मुहूर्तावर केला जातो. मुला मुलीची कुंडली पाहिली जाते. याशिवाय मुला मुलीची रास कोणती हे देखील पाहिले जाते. त्यामुळे जर मुला-मुलीची राशी एकसमान असेल तर त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम देखील…
राजू थोरात / सांगली : पोलीसनामा ऑनलाईन- सांगली जिह्यातील साखर कारखानदारांनी परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा एफआरपीचा कायदा पायदळी तुडवला आहे. गळीत हंगाम सुरु होऊन महिना होत आला, तरीही एका ही कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देण्याचे धाडस केलेले नाही.…
दौंड : अब्बास शेखमुस्लिम समाजाला आरक्षण, संरक्षण मिळावे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि हल्ल्यांविरोधात ऍट्रोसिटी सारखा कडक कायदा अमलात आणावा अश्या विविध मागण्यांसाठी उद्या ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुस्लिम महा मूकमोर्चाचे आयोजन…