काश्मीरमध्ये पाच पाकिस्तानी सैनिक ठार
श्रीनगर: वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तान करत असल्याने आज याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पुंछ आणि राजौरी भागात झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार झाले असून वीस नागरिक जखमी झाले आहेत. यावेळी…