मोबाईलचा अतिरेक ; मोबाईलवर बोलताना नवविवाहितेचा जिन्यावरुन पडून मृत्यू
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मोबाईलच्या अतिरेकामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मोबाईलवर बोलत असताना काहींना भानही रहात नाही त्यामुळे प्रसंगी जीव ही गमवावा लागतो. मोबाईलवर बोलत जिना उतरताना तोल जाऊन पडल्यामुळे एका नवविवाहीत तरुणीला…