नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील शेतक-यांना आर्थिक मदत करणा-या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 8 व्या हफ्त्याचे 2000 रुपये लवकरच शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत. अद्याप याच्या तारखेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.…
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटनांशी केलेल्या अनेक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर केंद्र सरकार आता…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत असून राजकीय पक्ष निवडणूक कर्जमाफीची घोषणा करत आहेत. या दोन गोष्टींमधील सत्य म्हणजे कर्जाशिवाय शेती होऊ शकत नाही. सावकार किंवा सरकार कर्ज कोणाकडून घेणे योग्य असेल हे आता ठरवायचे आहे.…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेस 22 महिने पूर्ण झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपयांची रोकड मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत या काळात बरेच मोठे बदल घडून आले आहेत, ज्यामुळे सहा हजार…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकारने मंगळवारी नवीन विक्रम नोंदविला आहे. त्याअंतर्गत आता या योजनेचे 10 कोटीहून अधिक लाभार्थी झाले आहेत. सरकारला आता आणखी साडेचार कोटी शेतकर्यांपर्यंत या योजनेचा फायदा…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांना शेतीसाठी स्वस्त कर्ज देण्याची केंद्र सरकारने योजना आखली आहे. जेणेकरून पैशाअभावी कोणत्याही शेतकऱ्याने शेती करणे थांबवू नये. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून परप्रांत मजुरांनाही फायदा होऊ शकतो. परंतु त्यांना सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'जे कामगार…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - मोदी सरकारने 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची योजना सुरू केली आहे. जे शेतकरी आतापर्यंत केवळ उत्पादक होते ते आता एफपीओच्या माध्यमातून कृषीशी संबंधीत बिझनेसद्धा करतील. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 2000 रुपये…