पूर्वीचे लोक कृतज्ञता बाळगायचे, मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षनेत्यांना चिमटा
पोलिसनामा ऑनलाईन - राजकारणात पूर्वीचे लोक वचन पाळायचे, साथ देणार्याबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवायचे पण आता सगळे वेगळे आहे. सोबत राहिल्यानंतरही रात गई बात गई.. असा प्रकार चालतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते…