MP Sanjay Raut | राज्य अनाडी लोकांच्या हाती गेलेय, महापालिका निवडणुका घ्यायला यांची हातभर…, संजय…
मुंबई : MP Sanjay Raut | राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat Elections) आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत. या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत.…