पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे 1 तारखेला औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार आहेत. त्यासोबतच राज ठाकरे यांनी (MNS Chief Raj Thackeray) ईद आहे त्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेला (Akshaya Tritiya)…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Vishwa Hindu Parishad Leader Mukesh Soni | झारखंडची (Jharkhand) राजधानी रांचीमध्ये (Ranchi) विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची गोळ्या झाडून (Firing in Ranchi) हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विश्व…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Javed Akhtar | प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तालिबानचं समर्थन करणा-यांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांच्या भाष्यानंतर चांगलांच गोंधळ उडाला होता. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व…
लखनऊ : पोलीसनामा ऑनलाईन - बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम'ची घोषणाबाजी करत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केली. शौचालय मंदिराच्या भिंतीजवळ असल्याचे म्हणत बुधवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास कार्यकर्त्यांनी शौचालयाची तोडफोड केली आहे.…
लखनौ : पोलीसनामा ऑनलाईन - ठाकूर (Thakur) नावाच्या ब्रँडचे बूट विकल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका शूज विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. बुलंद शहरातील गुलावठी भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार…
मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये पोलिसांनी धर्म-परिवर्तनाशी संबंधित लागू केलेल्या नव्या कायद्यांतर्गत एका मुसलमान तरूणाला आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. तरूण हिंदू तरूणीसोबत केलेला विवाह रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - किर्तनामध्ये मुलगा-मुलगी जन्मासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना आता बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनेही पाठिंबा दिला आहे. इंदोरीकर महाराज यांच्यावर पीसीपीएनडीटी…
रांची : वृत्तसंस्था - झारखंडची राजधानी रांचीमध्ये व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रेमाचा रंग बेरंग करुन टाकला. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रांचीच्या बागेत बराच उतमात माजवला. जय श्री रामची नारेबाजी करत बागेत घुसत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राम मंदिराबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशात तणावपूर्ण शांतता आहे. पहिल्या पासूनच राम मंदिर बनावे हा भाजपचा अजेंडा होता त्यामुळे भाजपचे सरकार केंद्रात येताच याबाबतच्या हालचालींना वेग आला…