Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
बांग्लादेश
Diabetes Diet : ‘फणस’ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फणस हे एक फळ आहे ज्याची भाजी देखील बनविली जाते. इंग्रजीमध्ये याला जॅकफ्रूट म्हणतात. हे फळ भारतासह दक्षिण आशियाच्या बर्याच देशांमध्ये आढळते. हे बांग्लादेश आणि श्रीलंकाचे राष्ट्रीय फळ आहे. तर भारतातील केरळ आणि…
दुर्देवी ! सरावादरम्यान भीषण दुर्घटना, वीज पडून 2 क्रिकेटपट्टूंचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रीडा जगतातील प्रत्येकासाठी धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे. आकाशीय वीज दोन उदयोन्मुख क्रिकेटपटूंवर कहर बनून कोसळली आणि या अपघातात दोन्ही क्रिकेटर्सने जगाला निरोप दिला. दोन युवा क्रिकेटपटूंच्या या धक्कादायक…
काय सांगता ! होय, ‘कोरोना’च्या रिपोर्टमध्ये ‘गोलमाल’ अन् डॉक्टर…
पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत १३,९५३,३४२ जणांना या संसर्गाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर ५९२,७७८ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया या देशांमध्ये कोरोना…
COVID-19 : अमेरिकेत एका दिवसात 47 हजार प्रकरणे, ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर साधला निशाणा, जाणून घ्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेत मंगळवारी 47 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. साथीच्या रोगाच्या प्रारंभापासून ते आतापर्यंत एकाच दिवसात इतके संक्रमित रुग्ण आढळले नव्हते. कॅलिफोर्निया, टेक्सास आणि अॅरिझोना कोरोनाचे नवीन केंद्र बनत…
भारतात अद्याप ‘कोरोना’चा ‘उद्रेक’ नाही झालेला, परंतु ‘धोका’ कायम…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग इतर देशांपेक्षा कमी झाला आहे, परंतु त्याचा उद्रेक होण्याचा धोका अजूनही कायम आहे.…
बांग्लादेशी गायकाने वापरले PM मोदींविरोधात अपशब्द, FIR दाखल
पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अशोभनिय शब्द वापरल्याप्रकरणी ’सा रे गा मा पा’ मध्ये सहभागी झालेल्या गायकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांग्लादेशी गायक मेनुल एहसान नोबल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे…
COVID-19 नंतर ‘अम्फान’ पासून भारताला ‘धोका’, बांग्लादेशात 1.9 कोटी मुलं…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : युनिसेफने (युनिसेफ) असा इशारा दिला आहे की भारत आणि बांग्लादेशात ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे अचानक आलेल्या पूर आणि मुसळधार पावसामुळे किमान 1.9 कोटी मुलं धोक्याचा सामना करत आहेत. तसेच पश्चिम बंगाल थेट या वादळात अडकण्याची…