इस्लामाबाद : केवळ भारतालाच नव्हे, तर जगाला हादरवणार्या मुंबईतील 26/11 हल्ल्याबाबत आता आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. या हल्ल्यातील सहभागाची प्रथमच कबुली पाकिस्तानने दिली आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने आपल्या देशातील एक हजारपेक्षा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा बाकी असताना राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर कठोर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख…
कन्याकुमारी : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तानच्या तणाव निवळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी देशातील सैन्याचे कौतुक केले. तर विरोधकांवर टीकाही केली…
भिलवाडा : राजस्थान वृत्तसंस्था - मुंबईच्या २६/११ हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर प्रहार केला आहे.काँग्रेसच्या राजवटीत देशात रोजच बॉम्ब स्फोट होत होते तसेच मुंबईच्या २६/११ दहशतवादी हल्ल्यावर…