गरिबांच्या मदतीसाठी 65 हजार कोटी आवश्यक : रघुराम राजन
पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे देशातील गरिबांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यासाठी आपत्तीच्या काळात 65 हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी गुरुवारी…