Browsing Tag

Acharya Chanakya

Chanakya Niti In Marathi : मित्रांपेक्षा अधिक खास असतात ‘या’ 4 गोष्टी, शेवटपर्यंत देतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  आचार्य चाणक्य यांनी माणसाचे जीवन सुधारण्यासाठी नीतिशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. त्याचबरोबर त्यांनी नीतिशास्त्रामध्ये मित्राच्या स्वभावाबद्दलही चर्चा केली आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीति' या…

Chanakya Niti : ‘हे’ कराल तर सर्वच होतील तुमचे Fan ! जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनातील समस्यांवर तोडगा काढला आहे, त्याचबरोबर जीवनाशी संबंधित मूल्यांवर बारकाईने चर्चा केली आहे. त्याच वेळी, आचार्य चाणक्य यांनी अनेक श्लोकांचे वर्णन करुन सांगितले…

घराला स्वर्गासमान बनवायचं असेल तर ‘या’ 3 गोष्टी असणं गरजेचं, घ्या जाणून

चाणक्य नीति : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र ग्रंथामध्ये जीवन जगण्याच्या कलेविषयी अनेक धोरणांचा उल्लेख केला आहे, तर जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबींवर त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. या श्लोकाद्वारे, चाणक्य म्हणाले की घराला…

चाणक्य नीति : चुकूनही ‘या’ गोष्टींवर ठेवू नका विश्वास, जीव येवू शकतो धोक्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनाच्या मूल्यांसोबत घरगूती जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी आणि धोरणाबद्दल सांगितले आहेत. चाणक्यच्या या धोरणांचे पालन करून लोक अनेक त्रासातून मूक्त होऊ शकतात. चाणक्य…

चाणक्य नीती : राहण्यासाठी ‘या’ 5 जागा निवडू नका, ‘हे’ आहे कारण, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन - आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या पुस्तकात आयुष्यासंदर्भात अनेक धोरणे व उपाययोजना दिल्या आहेत, ज्याचा अवलंब केल्याने जीवन सोपे आणि यशस्वी होऊ शकते. चाणक्यने आपल्या नीती शास्त्रात लोकांना ५ ठिकाणी राहण्यास मनाई…

पुरूषांपेक्षा जास्त बुध्दीमान असतात महिला, ‘या’ प्रकरणांमध्ये देखील पुढं : चाणक्य

पोलीसनामा ऑनलाईन : स्त्रियांमध्ये बरीच वैशिष्ट्ये जन्मजात असतात, त्यातील एक व्यवस्थापनाची गुणवत्ता आहे. असे म्हटले जाते की स्त्रियांमध्ये व्यवस्थापनाची गुणवत्ता जन्मजात असते. त्याच वेळी, आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात…

चाणक्य नीती : अशा मित्रांवर नका ठेवू विश्वास, वाढवू शकतात अडचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कुणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे योग्य नाही किंवा आपली एखादी सीक्रेट गोष्ट कुणाला सांगू नये. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रात सांगितले आहे की, दुष्ट मित्रांपासून दूर राहिले पाहिजे, परंतु…