देशातील 11 राज्यात पुरामुळं आतापर्यंत 868 लोकांचा मृत्यू : केंद्र सरकार
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या 11 ते 14 ऑगस्ट या कालावधीत भारतामध्ये अतिशय जोरदार पाऊस होता. या काळात वायव्य आणि मध्य भारतात जोरदार पाऊस झाला. जुलैच्या अखेरीस झालेल्या कमी पावसाची पोकळी यातून भरून निघाली आहे. तसेच, जर आपण दीर्घ…