Browsing Tag

Chief Minister Ashok Gehlot

बबीता फोगटच्या ट्विटनं राजस्थानच्या राजकारणात उडवली खळबळ, लिहीलं – ‘पायलट उड्डाण…

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन  -  राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी रात्री दावा केला की, अशोक गेहलोत सरकार संकटात आहे आणि काँग्रेससह काही अपक्ष आमादारांनी त्यांना पाठींबा देण्याचे अश्वासन दिले आहे. एका अधिकृत…

सचिन पायलट भाजपमध्ये सामील होणार नाहीत, राजस्थान कॉंग्रेसच्या गोंधळा दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट ना भाजपमध्ये जाणार आहेत ना विरोधी पक्षाशी त्यांची कोणतीही बैठक होणार आहे. राजस्थान कॉंग्रेसमधील गोंधळा दरम्यान सचिन पायलटच्या सहकाऱ्यांनी सोमवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हा…

सचिन पायलट यांना काँग्रेस ‘विनवणी’ करणार नाही, त्यांना पक्षातून हद्दपार केले जाऊ शकते :…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना कॉंग्रेसमधून काढून टाकले जाऊ शकते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सचिन पायलटला कॉंग्रेस राजी करणार नाही. त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई होऊ शकते. तसेच कॉंग्रेस विधिमंडळ…

काय सांगता ! होय, राजस्थानमध्ये मध्यरात्री 2.30 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काल दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा…

सचिन पायलट 12 आमदारांसह सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल, अशोक गहलोत सरकारवर संकट !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या घोडेबाजारासंदर्भात राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) मोठी कारवाई केली आहे. एसओजीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर कॉंग्रेसचे 12 आमदार दिल्ली येथे…

भारतीय डॉक्टरनं ‘कोरोना’वर औषध शोधल्याचा दावा ! 7 दिवसांत रुग्ण होतो बरा, WHO ला दिली…

जयपूर : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना लसीचा शोध सुरु असताना राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या एका होमिओपॅथीक डॉक्टरने दावा केला आहे की, कोरोना रुग्ण त्यांच्या औषधांमुळे 7 दिवसांत बरे होतात. आतापर्यंत 44 रुग्णावर उपचार…

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’, विचारलं – ‘लॉकडाऊन 3.0 नंतर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा ४ मेपासून सुरू झाला असून तो १७ मे रोजी संपेल. लॉकडाऊनचा परिणाम आता गरीब, शेतकरी आणि छोट्या व्यवसायांवर…

राज्यांत अडकलेल्या लोकांना ‘रेल्वे’ने नव्हे तर ‘बस’नेच दुसऱ्या राज्यात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लॉकडाऊन काळात राज्यांमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमंत्रालयाने काही गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. यानंतर काही राज्यांनी केंद्राकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र,…