आता सुटया मिठाईवरही कालमर्यादेची सूचना बंधनकारक, अन्यथा लाखाचा होणार दंड
पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात आता सुटया मिठाईच्या सेवनाची कालमर्यादा ग्राहकांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’च्या या कायद्याची गुरुवारपासून (1 ऑक्टोबर) देशभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अन्यथा दुकानदाराला…