मोदी सरकारने शेतकर्यांना पाठवला लेखी प्रस्ताव, शेतकर्यांच्या भूमिकेकडे लक्ष
पोलीसनामा ऑनलाइन टीम - दिल्लीच्या सीमारेषेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हरियाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. आतापर्यंत आंदोलन थांबविण्यासाठी केंद्र सरकार…