चीनसोबत मोठा करार झाल्यानंतर भारतावर का भडकला बांगलादेश ?
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने या आठवड्यात बांगलादेशाची 97 टक्के निर्यात टॅरिफ मुक्त करण्याची घोषणा केली. भारतात चीनच्या या निर्णयाला बांगलादेशाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले गेले आणि…