Browsing Tag

general bipin rawat

चीनसोबतच्या सीमावादावर इंटरनॅशनल मीडियाचा ‘वॉच’, म्हणाले – ‘भारत आता कमकुवत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणावाचे प्रमाण वाढले आहे. २० सैनिकांचा मृत्यू झाल्याने देश संतापला आहे. गलवान खोऱ्यात भारताने रस्ता बनवणे चीनला पचलेले नाही, मात्र हा रस्ता पूर्णपणे भारतीय…

चीन शेजारच्या राष्ट्रांवर का करतोय हल्ला अन् भडकवतोय त्यांना ? अमेरिकन तज्ज्ञांनी सांगितलं कारण,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यावर अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे की सध्याच्या काळात जाणीवपूर्वक हेतू ठेवून चीन आपल्या शेजार्‍यांना चिथावणी देऊन हल्ले करीत आहे. आशियाई घटनांविषयी अमेरिकेचे एक माजी सर्वोच्च…

चीनला 1126 कोटींचा धक्का देण्याच्या तयारीत भारत, दिल्ली-मेरठ RRTS प्रकल्प होऊ शकतो रद्द

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनविरुद्ध भारत कठोर आर्थिक निर्णय घेण्याची शक्यता आहे. चीनच्या प्रकल्पाबाबत काटेकोरपणा असेल. ज्या प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांनी करार केले आहेत, ते रद्द केले जाऊ शकतात. यात मेरठ रॅपिड रेल प्रकल्प देखील समाविष्ट…

गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेल्या जवानांबद्दल PM मोदी म्हणाले – ‘ते लढता-लढता शहीद…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील चीनशी झालेल्या वादावर पहिले विधान केले आहे. पीएम मोदी म्हणाले आहेत की, जे सैनिक शहीद झालेले आहेत त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीत. त्याचबरोबर ते म्हणाले की, आपल्याला आपल्या…

चीननं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या 20 जवानांची नावे जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोमवारी मध्यरात्री भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. चीनलाही बरचसं नुकसान सोसावं लागलं असलं तरी अद्याप चीनकडून आपल्या मृत किंवा जखमी सैनिकांची कोणतीही माहिती जाहीर करण्यात…

भारतीय जवानांची चीनकडून सुनियोजित हत्या, ‘या’ भारतीय खेळाडूचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय जवानांची चीनकडून सुनियोजित हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप भारताच्या एका दिग्गज खेळाडूने केला आहे. या खेळाडूच्या वक्तव्यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.…

केवळ चीनसोबत तणावच नव्हे तर मोदी सरकारपुढं आहेत ‘ही’ 5 मोठी आव्हानं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीनमधील तणाव आता खूप वाढला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत २० सैनिक शहीद झाल्यानंतर राजकारणही तापले आहे. नवी दिल्ली ते बीजिंग पर्यंत बैठका सुरू आहेत. युनायटेड नेशन्सचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस…

भारत-चीन वाद : ‘ड्रॅगन’च्या कमांडिंग अधिकार्‍याचा मृत्यू, 40 सैनिक नदीमध्ये पडले, जाणून…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षाबद्दल एका वृत्तपत्राशी बोलताना एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने हिंसा कशी झाली हे सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की गलवान खोऱ्यात सोमवारी सायंकाळी चार ते…

1967 मध्ये भारताने ‘ड्रॅगन’ला शिकविला होता धडा, 340 चिनी सैनिक झाले होते ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मंगळवारी लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) प्रचंड तणावाच्या दरम्यान भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत आपले 20 सैनिक शहीद झाले. तथापि, चिनी सैन्याचेही नुकसान झाले आहे.एकीकडे…

‘उरी-पुलवामा’सारखी खोल जखम देऊन गेलं ‘गलवान’, हिसंक झटापटीत भारताचे 20 जवान…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोमवारी रात्री एलएसीवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले. त्याचबरोबर या घटनेत चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, या झटापटीत 43 चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.…