Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
general bipin rawat
Inside Story : चीनच्या सैनिकांनी कसा केला धोक्यानं भारतीय जवानांवर हल्ला ?, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये माघार घेण्याच्या आश्वासनावरुन चीनने पलटवार करून चर्चेसाठी गेलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला, ज्यामध्ये २० सैनिक शहीद झाले. जाणून घेऊया चीनच्या…
पंतप्रधानजी, देश तुमच्यासोबत पण सत्य काय आहे ? : संजय राऊत
पोलिसनामा ऑनलाईन - भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली.…
जरा याद करो कुर्बानी ! वीरमरणावर अमिताभ बच्चन यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
पोलिसनामा ऑनलाईन - चीनसोबत प्रत्यक्ष ताबारेषेवर गलवाण खोर्यात झालेल्या संघर्षात 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले असून त्यांच्या या वीरमरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘ज़रा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं…
पंतप्रधान का शांत आहेत, सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली ? : राहुल गांधी
पोलिसनामा ऑनलाईन - सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोर्यात अचानक सघर्ष झाला. या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही…
झोपाळ्यावर बसून झाले, आता चीनला ‘लाल आँखे’ दाखवा : जितेंद्र आव्हाड
पोलिसनामा ऑनलाईन - भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात लाठ्याकाठ्या व दगडांचा मारा एकमेकांवर करण्यात आला. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहे. तर, चीनचे 43 सैनिक मारल्याचे सांगितले…
गलवान खोऱ्यातून ‘शव’ उचलून पळाले चिनी हेलिकॉप्टर्स, भारतीय जवानांकडून मार खाल्लेल्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे. याचा अंदाज यावरून येऊ शकतो की दिवसा झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सैनिकांचे मृतदेह…
LAC वर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षावर आली UN ची ‘रिअॅक्शन’
संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र (युएन) महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हिंसा आणि मृत्यूच्या वृत्तावर चिंता व्यक्त केली आहे आणि दोन्ही देशांना अधिक संयम बाळगण्याचा आग्रह केला आहे.गुतारेस…
लडाख : ‘या’ कारणामुळं भारत आणि चीनसाठी महत्वाचं आहे गलवान खोरे, जिथं झाला जीवघेणा संघर्ष
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत आणि चीन दरम्यान लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वर तणाव वाढला आहे. भारतीय सैनिक आणि चीनी सैनिक यांच्यात सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक…