‘शेतकर्यांना शाहीन बागसारखी वागणूक देऊ नका’ – राकेश टिकैत
दिल्ली : वृत्त संस्था - नव्या कृषी कायद्याविरोधात अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. अद्यापही दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे परत घेण्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना बसून आहेत. आतापर्यंत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये…