Browsing Tag

mangaon

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Railway Summer Special Trains For Konkan | उन्हाळी सुट्टी म्हटलं तर अनेकांना सुंदर अशा कोकणाचे वेध लागतात. अनेक नोकरदार वर्ग देखील सुट्टीला कोकणाकडे रवाना होतो. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणासाठी विशेष…

Raigad Crime News | धक्कादायक ! दागिन्यांसाठी चोरटयांनी केली वृद्ध महिलेची हत्या

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन - Raigad Crime News | रायगड जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये दागिन्यांसाठी 69 वर्षीय वृद्ध महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथे ही घटना घडली आहे. मृत महिला…

Pune Crime | लग्नाच्या आमिषाने बलात्कार अन् महिलेची 57 लाखाची फसवणूक, धानोरी व चाकणमधील जमीनी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | म्हाडामध्ये (MHADA Pune) घर मिळवून देतो, असे सांगून एकाने महिलेकडून रोकड व 40  तोळे सोने असे 57  लाख रुपये घेतले. तुझा व तुझ्या मुलाचा सांभाळ करेन, असे आमिष दाखवून (Lure Of Marriage) जबरदस्तीने शारीरीक…

RTI मधून माहिती मागवून बातमी छापून बदनामी करण्याची धमकी, 2 खंडणीखोर पत्रकारांना अटक

माणगाव : पोलीसनामा ऑनलाईन -  बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोर पत्रकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. आरोपींकडून 2 लाखाची रोकड , दोन मोबाइल, असा एकूण 2 लाख…

उद्यापासून धावणार दादर-सावंतवाडी ‘तुतारी’ एक्स्प्रेस !

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली कोकणसाठीची दादर-सावंतवाडी-दादर तुतारी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार…

‘निसर्ग’चा प्रकोप ! रायगडमधील 1 लाखापेक्षा जास्त घरांचं नुकसान

पोलिसनाामा ऑनलाईन - निसर्ग वादळाच्या प्रकोपामुळे रायगडकर हैराण झाले असून जिल्ह्यात आपत्तीमुळे दगावलेल्याची संख्या चारवर पोहोचली आहे. 39 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. त्याशिवाय तब्बल एक लाखांवर अधिक घरांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वीजपुरवठा…

‘निसर्ग’मुळे रायगडमध्ये 5 लाखाहून अधिक घरांचे नुकसान : पालकमंत्री आदिती तटकरे

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील 5 लाखहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहतुक सुरळीत करण्यात यश आले असले तरी ग्रामिण भागातील विद्यूत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी किमान सात ते आठ दिवस लागतील अशी माहिती…