Browsing Tag

Pangong Lake

चीनने चालबाजी केली तर मिळेल ‘ठासून’ उत्तर, भारताने पँगोंग सरोवराच्या जवळ तैनात केले…

लडाख : भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असतानाच, भारतीय नौदलाने आपले मरीन कमांडो (MARCOS) पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवराच्या प्रदेशात तैनात केले आहेत. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत वादाच्या पहिल्या दिवसापासूनच भारतीय हवाई दलाचे गरुड आणि लष्कराचे पॅरा…

लडाख सीमेवरील 6 प्रमुख शिखरांवर भारताचा ताबा !

पोलिसनामा ऑनलाईन - भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सहा नव्या प्रमुख शिखरांवर ताबा मिळवला आहे.29 ऑगस्ट ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या दरम्यान मगर, गुरुंग, रेचेन ला, रेझांग ला, मोखपरी आणि फिंगर 4 जवळील एका…

चिनी सैन्याकडून ‘देप्सांग’कडे जाणारा मार्गच बंद !

पोलिसनामा ऑनलाईन - भारत-चीनमध्ये धुमश्चक्रीआधी पँगाँग सरोवराच्या उत्तरेला देप्सांग येथील भारताच्या पाच पारंपरिक गस्ती ठिकाणांकडे जाण्याचा मार्ग चिनी सैन्याने बंद केला होता. भारतीय जवानांना गस्त घालण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे…

पँगाँग सरोवराच्या उत्तर किनार्‍यावर 200 गोळ्यांच्या फैरी !

पोलिसनामा ऑनलाईन - भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात मॉस्कोमध्ये चर्चा झाली. मात्र त्याआधी पँगाँग सरोवराच्या उत्तर किनार्‍याजवळ गोळीबाराची घटना घडली होती. चुशूल सब सेक्टरमध्ये वॉर्निंग शॉटस…

4 महिन्यांनंतर डावपेचांमध्ये भारताची पहिल्यांदाच चीनवर मात

पोलिसनामा ऑनलाईन - पूर्व लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याच्या जवळजवळ 4 महिन्यांनंतर भारताने पहिल्यांदाच चीनच्या डावपेचात्मक हालचालींनी मात केली. पहाट उजाडेपर्यंत भारतीय फौजांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्‍याकडून शिरकाव करत…

भारत-चीन संघर्षावरुन अर्जुन रामपाल संतापला !

पोलिसनामा ऑनलाईन - भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर अभिनेता अर्जुन रामपालने प्रतिक्रिया दिली आहे. चीन सातत्याने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत देशवासीय शांत का आहेत? असा सवाल त्याने केला आहे. त्याचा हा प्रश्न सध्या…

पँगाँग : भारताच्या आक्रमक कारवाईनंतर चीनचं ‘मिशन डॅमेज कंट्रोल’

बिजींग : वृत्तसंस्था - लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या भागात चीननं घुसखोरीचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांनी हा डाव उधळून लावला होता. भारताच्या या आक्रमकतेनंतर चीनची चांगलीच नाचक्की झाली. त्यानंतर आता चीनकडून बाजू…

चिनीनं सामंजस्य कराराचं केलं उल्लंघन : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच थेट नाव घेत आणि वेळ सांगत चीनमुळेच सीमेवर तणाव (India china tension) असल्याचे सांगितले आहे. चीननेच पँगाँग लेक परिसरात द्विपक्षीय सामंजस्य कराराचे उल्लंघन केले आहे, 29- 30 ऑगस्टच्या…

चीनकडून धमकी ! 1962 पेक्षा सुद्धा जास्त उद्धवस्त होईल भारत

नवी दिल्ली : चीनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने एका संपादकीय मध्ये म्हटले आहे की, जर भारताला त्यांच्यासोबत प्रतिस्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर चीन मागच्यापेक्षा जास्त त्यांच्या लष्कराचे नुकसान करण्यात सक्षम आहे. दरम्यान, 29 आणि 30…