Browsing Tag

Sant Tukaram Maharaj

‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात. कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे. आयुष्यभर संसार, व्यवहार करावा आणि उत्तरार्धात…

माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे :…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -असुरी स्वभाव निर्भय अंतर | मानसीं निष्ठुर अतिवादी ||१|| याति कुळ येथे असे अप्रमाण | गुणाचे कारण असे अंगी ||२|| काळे कुट पितळ सोने शुद्ध रंग | अंगाचेच अंग साक्षी देते ||३|| तुका म्हणे बरी जातीसवे भेटी | नवनीत पोटी…

वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम - आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला खूश करायचे अलसे तर आपण त्या व्यक्तीला आवडेल तेच करतो. देवाच्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच आहे. मग देवाला काय आवडते ते जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आवडे देवाशी तो ऐका प्रकार | नामाचा उच्चार…

कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम -कामामध्ये काम | काही म्हणा रामराम | जाइल भवश्रम | सुख होईल दु:खाचे ||१|| कळो येईल अंतकाळी | प्राणप्रयाणाचे वेळी | राहती निराळी | रांडापोरे सकळ ||२|| जीता जीसी जैसा तैसा | पुढे आहेरे वोळसा | उगवुनि फांसा | काय करणे…

मृत्युच्यावेळी ‘जीवा’ला किती ‘वेदना’ होतात माहित आहे का ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शंभर इंगळ्या एकावेळी चावल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच वेदना मृत्युच्यावेळी जीवाला होतात. आपण आयुष्यभर खूप संपत्ती कमावतो. काहीजण सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती कमावतात. पण आयुष्याच्या शेवटी यापैकी काहीही…

परमार्थात ‘या’ 5 गोष्टी फार महत्वाच्या असतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - अध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. परमार्थात भाव, श्रद्धा, विश्वास, निष्ठा, अनन्यता असेल तरच त्याचे फळ मिळते. भगवान अर्जुनाला म्हणतात;ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते! श्रध्दधाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे…

संपत्तीचा ‘गर्व’ कधीच नसावा, सोन्याच्या लंकेचा ‘लंकेश्वर’ देखील शेवटी…

पोलीसनामा ऑनलाइन -पाषाण परिस भूमि जांबूनद | वंशाचा संबंध धातयाचा ||१|| सोनियाची पुरी समुद्राचा वेढा | समुदाय गाढा राक्षसांचा ||२|| ऐंशी सहस्त्र ज्या सुदरा कामिनी | माजी मुखराणी मंदोदरी ||३|| पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी | मुख्य पुत्र हरी…

देवाच्या, संतांच्या नावावरून मुलांचे नाव का ठेवतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन -ईश्वराची भक्ती करणारा मनुष्य दुराचारी असला तरीही तो देवाला प्रिय असतो, हे सत्य तुकोबांनी प्रस्तुत अभंगाद्वारे एका पुराणकथेचा दाखला देऊन सांगितले आहे.व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वास तिचे मनी राघोबाचा ।।१।।…

सुखदुःखाच्या शर्यतीत सुखासाठीचा ‘हा’ एकच ‘राज’मार्ग !, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन - जीवनात सुखदुःखाच्या शर्यतीत सुखासाठीचा एकच राजमार्ग संतांनी दाखवला तो म्हणजे ईश्वराला नामस्मरणाने शरण जाणे. पण हे शरण जाताना आम्ही काहीतरी अपेक्षा ठेवतोच. संतांचे मात्र तसे नाही. ते निरपेक्षपणे निर्मळ अंतकरणाने मनी…

‘ही’ लक्षणं अर्धवट ‘ज्ञानी’ माणसाची, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन -कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाही ओल ।।१।।कोण यांचे मना आणी । ऐको कानीं नायकोनि ।।२।।घरोघरी सांगती ज्ञान । भूस सीण कांडिती ।।३।।तुका म्हणे आपुल्या मती । काय रिती पोकळ ।।४।।अर्थ-अर्धवट…