Browsing Tag

Sant Tukaram Maharaj

Pune News | पोलीस अधिकाऱ्याची थेट 234 किलोमीटर सायकल स्वारी; फिटनेसबाबत संदेश देत ‘देहू ते…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | कोरोनाच्या (Coronavirus) दोन लाटेनं लोकं हतबलं झाली (Pune News) आहेत. आर्थिक बाबीनंतर लोकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये देखील बदल झाला आहे. कोरोनाच्या महामारीनंतर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार आणि…

पंढरपूला जाण्यासाठी वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षाची परंपरा असलेला पालखी सोहळा यंदाच्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने…

Coronavirus : पिंपरी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलीस दलात आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या १६ झाली असून १३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या…

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका ‘शिवनेरी’ने पंढरपूरला नेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला शिवनेरी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही…

यंदा पालखी दर्शनाशिवाय भक्त भुकेले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूच्या महामारीपासून लाखो लोकांचे प्राण वाचण्यासाठी घेतला गेलेला हा निर्णय छापा-काट्यासारखा वाटत आहे. विठ्ठल भक्तांची आणि हजारो लहान-थोर लोकांचे "पोट-पाणी" असणारी "वारी" यंदा नाही होणार नाही, त्यामुळे मन…

‘कोरोना’ची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय :…

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.…

‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - माणसाने परमार्थ कधी करावा ? वयाच्या कितव्या वर्षापासून पारमार्थिक चिंतन करावे? याबद्दल मतभेद असू शकतात. कोणी म्हणेल की आयुष्याच्या शेवटच्या काऴामध्ये परमार्थ केला पाहिजे. आयुष्यभर संसार, व्यवहार करावा आणि उत्तरार्धात…