नवी दिल्ली : वृत्त संस्था - गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळं मोठं नुकसानही झालं आहे. जोरदार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. सरकारी…
नवी दिल्ली. वृत्तसंस्था : देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा आहे. लॉकडाऊन दरम्यान गृह मंत्रालयाची कठोर मार्गदर्शक सूचना होती की यात कोणत्याही प्रकारच्या पार्टीचे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यसभेच्या ५५ रिक्त जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार असून, १२ ते १३ जागा ह्या भाजप जिंकू शकते. जर भाजपाने १२ ते १३ जागा जिंकल्या तर भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ हे ९४ ते ९५ च्या घरात पोहोचणार आहे. पुढची…
असीफाबाद (तेलंगणा) : वृत्तसंस्था - वृक्षारोपणाचे काम सुरु असताना काही नागरिकांनी वनविभागाच्या कर्मच्याऱ्यांवर हल्ला केला. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत असताना नागरिकांनी…