नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय रेल्वेने कोरोना काळात रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे तिकीट तपासणे तसेच शरीराचे तापमान पाहणी करणे ही कामे आता 'आत्मा' म्हणजेच 'ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अॅड मॅनेजिक अॅसेस' करणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोना व्हायरसचा गैरफायदा घेत शहरातील शेकडो ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी तिकिटांचा काळाबाजार सुरू केला आहे. तब्बल तिपटीने तिकीट वाढवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याकडे आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 16,076 क्रू मेंबर्स आणि प्रवासी जे चीन किंवा कोरोना व्हायरसमुळे प्रभावित देशांमध्ये गेले आहेत त्यांना भारतीय बंदरात उतरण्याची परवानगी देण्यात आली नाही. शिपिंग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, नियुक्त…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : केंद्रीय अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सोमवारी सांगितले की, पुढच्या वर्षापासून प्रवाशांना समुद्रामार्गे जहाजातून हजवर जाता येईल. जहाजाने हज येथे जाण्याची सुविधा सुरू झाल्याने हज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भारतीय रेल्वेने मागील काही दिवसांपासून बदल केले आहेत. परंतू अनेकदा आपल्याला रेल्वेच्या सुविधेबाबत माहिती नसते. परंतू काही सुविधा अशा आहेत की फक्त 25 रुपये खर्च…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअरहोस्टेसचे आयुष्य खूप ग्लॅमरस आणि खूप मोठा पगार असलेलं असेल असे अनेकांना वाटत असते. जर अशा संस्थेत तुम्ही कामाला असाल तर तुमचे आयुष्य खूप सुखकर आहे असं अनेकांना वाटत असत. परंतु खरे पाहता सर्वात जास्त वाईट…
मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन - मुरबाड- माळशेजघाट महामार्गावर एसटी बस अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना एसटी महामंडळाने आर्थिक मदत नाकारली आहे. त्यामुळे जखमींच्या नातेवाईकांनी आज मुरबाड आगार प्रमुखांना घेराव घातला.मुरबाड-माळशेज घाट…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रिक्षात बसलेल्या प्रवाशाला अन्य साथिदारांच्या मदतीने भरदिवसा लुटल्याची घटना रविवारी (दि.10) दुपारी बाराच्या सुमारास ससून रुग्णालायासमोर घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी रिक्षाचालकासह तिघांना अटक केली आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेत लवकरच प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा मिळणार असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. गोयल यांनी याबाबत बोलताना सांगितले कि,भारतातील 5150 रेल्वे स्टेशनवर हि सुविधा उभारली जाणार आहे.…