महाराष्ट्रात यांच्याशी पंगा नकोच… ; भाजपात खलबत ?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पाच राज्यांच्या निवडणुकीचा परिणाम भाजप पक्षावर चांगलाच झाल्याचे दिसून येत आहे. भाजप आता अधिक जोमाने प्रचार करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तरी मित्रपक्ष असलेल्या शिववसेनेशी जुळवून घेणेच भाजपच्या हिताचे आहे…