Browsing Tag

जनता कर्फ्यु

Coronavirus Impact : ‘कोरोना’ची दशहत चोरटयांवर देखील, पुण्यात दिवसभरात फक्त 4 गुन्हयांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्हेगारीन बरबटलेले पुण्यासारख्या शहरात कोरोना आजारानंतर मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील 30 पोलीस ठाण्याअंतर्गत रविवारी केवळ चारच गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातही 2 गुन्हे कोरोना संदर्भात आहेत.कोरोना…

जनता कर्फ्यु : रस्त्यावर लोकांचा जल्लोष पाहून अभिनेत्री पूजा बेदी प्रचंड ‘संतापली’ !…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  - भयंकर अशा कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि 22 मार्च 2020 रोजी) जनता कर्फ्यु लागू केला होता. सायंकाळी 5 वाजता त्यांनी कोरोना कमांडोंचे आभार मानण्यासाठी थाळी किंवा टाळी वाजवावी असंही…

‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी थाळी वाजवणारी अभिनेत्री कॅटरीना कैफ प्रचंड ट्रोल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम - रविवारी(दि 22 मार्च 2020) देशात जनता कर्फ्यु होता. या दिवशी सायंकाळी 5 वाजता कोरोना कमांडोंसाठी थाळी किंवा टाळ्या वाजवाव्यात असं अपील पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी केलं होतं. सामान्यांसोबत सेलिब्रिटींनीही टाळ्या आणि…

कतृत्वाला सलाम ! जिल्हाधिकारी आले धावून, बंदमध्ये अडकलेल्या 40 प्रवाशांना घरी ‘सुखरूप’…

पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद होती. मात्र, अशाही परिस्थितील अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांनी माणुसकीचे दर्शन…

‘कोरोना’ कमांडोंच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवताना स्टार डान्सर सपना चौधरीला अश्रू अनावर !…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - 22 मार्च 2020 हा दिवस अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी लक्षात ठेवला जाणार आहे. या दिवशी साऱ्यांनीच जनता कर्फ्युचं पालन केलं. सायंकाळी सर्वांनी कोरोना कमांडोंना सलाम केला. सामान्य माणसांसोबत साऱ्यांनीच त्यांना सलाम करत थाळी…

Coronavirus : अभिनेता कार्तिक आर्यननं अनोख्या अंदाजात वाजवली ‘थाळी’ ! जिंकलं चाहत्यांचं…

पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आवाहन केलं होतं की जनता कर्फ्युशी दिवशी सायंकाळी 5 वाजता सर्वजण घराच्या बाल्कनीत येऊन टाळ्या किंवा थाळी वाजवतील. जे लोक कोरोनाच्या दहशतीत लोकांची सेवा करत आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञता आणि…

Coronavirus Impact : मुंबईची लाईफलाईन ‘अनावश्यक’ प्रवासासाठी सामान्यांना 31 मार्चपर्यंत…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात कोरोनाच्या हैदोसामुळे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय…

देशभरात ‘जनता कर्फ्यु’ ! सर्वत्र संचारबंदीसारखी स्थिती, रस्त्यांवर ‘शुकशुकाट’, मुंबईत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी सकाळपासूनच जनता कर्फ्यु सुरु झाला असून मुंबई, पुण्यासह देशभरातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. रेल्वे, एस टी बस, बेस्ट, पीएमपी या काही प्रमाणात…

Coronavirus : PM मोदींनी नागरिकांना केलं ‘अनोखं’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नका, असे सांगत आवश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडावेच लागेल, याची जाणीव त्यांनी करून दिली. पण अशाच अत्यावश्यक…