Browsing Tag

टीएमसी

भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान ! ‘सहानुभूतीसाठी ममतादीदींची हत्या आम्हाला नको’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  होऊघातलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. दरम्यान, "जर ममता बॅनर्जी यांना हत्येची भीती…

Video : प. बंगालमध्ये जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला, थोडक्यात बचावलेले कैलास विजयवर्गीय म्हणाले…

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर आहेत. येथे ते अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेत आहे. दरम्यान, डायमंड हार्बरला जात असताना जेपी नड्डा…

राज्यसभेचा ऐतिहासिक दिवस, साडेतीन तासातच पास झाले 7 विधेयक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मंगळवार 22 डिसेंबर हा दिवस राज्यसभेतील सर्वात महत्वपूर्ण दिवस म्हणून नोंदवला गेला. वरिष्ठ सभागृहात मंगळवारी साडेतीन तासात तब्बल सात विधेयके पास करण्यात आली. यामध्ये ज्वारी, डाळी, तीळ, खाद्यतेल, बटाटा आणि कांदा…

Farm Bills 2020 : राज्यसभेत गोंधळ घातल्याने काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह 8 विरोधी खासदार निलंबित

नवी दिल्ली : वृत्त संस्था - शेतकरी बिलावरून राज्यसभेत गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. या सदस्यांना एक आठवड्यासाठी निलंबित…

बेफाम टीका-टिप्पणीमुळं लोकसभेत मोठा गदारोळ ! एकमेकांना ‘डाकू’, ‘गाढव’ आणि…

पोलिसनामा ऑनलाईन टीम : शुक्रवारी लोकसभेत कर आकारणी विधेयकावरील चर्चेदरम्यान, अशोभनीय टिप्पण्यांमुळे संसदेचे सर्व मर्यादानव्हे उल्लंघन झाले. कोरोना साथीच्या आजारावर मात करण्यासाठी तयार केलेल्या पंतप्रधान केयर्स फंडावर संपूर्ण चर्चा झाली आणि…

TMC खासदाराचं ‘वादग्रस्त’ विधान, अर्थमंत्री निर्मला यांची तुलना ‘नागीन’शी…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले आहे. बांकुरा येथे टीएमसीचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी अर्थमंत्र्यांची तुलना एका जाहीर सभेत 'काळ्या नागिनी'शी केली.…

राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक, भाजपाला 12-13 जागांवर विजयाची ‘अपेक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यसभेच्या ५५ रिक्त जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार असून, १२ ते १३ जागा ह्या भाजप जिंकू शकते. जर भाजपाने १२ ते १३ जागा जिंकल्या तर भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ हे ९४ ते ९५ च्या घरात पोहोचणार आहे. पुढची…

CBI च्या दबावामुळे तापस पाल यांना हृदयविकाराचा ‘झटका’, मृत्यूसाठी केंद्रसरकार जबाबदार :…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि बंगाली चित्रपट अभिनेते तापस पाल यांच्या मृत्यूसाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवले आहे. ममता यांनी सांगितले की, केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनी…