नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान(Pakistan) आपल्या देशवासीयांना वीजपुरवठा करण्यातही अपयशी ठरत आहे. तांत्रिक त्रुटींमुळे शनिवारी रात्री उशिरा संपूर्ण पाकिस्तानमध्ये वीज गेली. राष्ट्रीय राजधानी इस्लामाबाद,…
नवी दिल्ली : गिलगिट बाल्टिस्तानला पाचव्या प्रांताचा दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या कुरापतीवर भारताने कठोर आक्षेप नोंदवला आहे. भारताने म्हटले आहे, पाकिस्तानने त्या परिसरातून बाहेर पडावे, ज्यावर त्यांनी अवैध पद्धतीने कब्जा केला आहे. रविवारी…