Browsing Tag

प्रदुषण

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात सायकलच्या विक्रीत 300 टक्क्यांनी वाढ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात सायकलच्या विक्रीत तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीने सायकल फॉर चेंज हा उपक्रम शहरात सुरु केला असून याचा परिणाम म्हणून सायकल खरेदीत वाढ झाल्याचा दावा…

काय असतो Air Quality Index ? जो तुम्हाला सांगतो हवा चांगली आहे की खराब

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनादरम्यान पुन्हा एकदा एयर पोल्यूशनचा धोका निर्माण झाला आहे. हवेची क्वालिटी खराब झाल्यानंतर वाढत्या प्रदुषणामुळे 15 ऑक्टोबरपासून ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लॅन (जीआरएपी) लागू करण्याचा निर्णय घेतला…

आता पेट्रोल, डिझेल, CNG नाही तर ‘HCNG’ वर धावणार कार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन सीएनजीच्या वापराबद्दल केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे, याबाबत रस्ते आणि वाहतूक विभागाकडून एक आराखडा बनवण्यात आला आहे. यामध्ये ऑटोमोबाईल इंधनाच्या स्वरुपात हायड्रोजन…

‘मास्क’ वापरण्याचा कंटाळा आलाय ? आता मास्कला पर्याय नाकातल्या ‘फिल्टर’चा ,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या सध्याच्या काळात मास्क हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. यापुढेही काही महिने मास्कचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस निघत नाही तोपर्यंत मास्क वापरणं जगभरातील सर्वांना…

Coronavirus Impact : ‘लॉकडाऊन’मुळं पुण्यासह अनेक शहरांतील प्रदुषण झालं कमी, हवेची…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनमुळे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले आहे. निरभ्र आकाश, आवाज कमी पातळी, पक्ष्यांचा चिवचिवाटासह हलक्या हवेमुळे प्रदूषण कमी झाले आहे. वातावरणात सकारात्मक बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या…

प्रदुषणामुळं भारतात सर्वाधिक लोकांच्या जीवनाचा ‘अंत’, 2017 मध्ये 23 लाख लोकांचा झाला…

पोलीसनामा ऑनलाइन - प्रदूषण देशासाठी एक आव्हान होत चालले आहे. एका जागतिक अहवालानुसार भारत प्रदूषणाच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार केवळ २०१७ मध्ये प्रदूषणामुळे भारतात २३.२६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातही लाजिरवाणी…

153 देशांच्या 11 हजार वैज्ञानिकांनी केली ‘आणीबाणी’ जाहीर, जगावर ‘या’ संकटाचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 153 देशांच्या 11 हजार वैज्ञानिकांनी आणीबाणी घोषित करुन जगावर असलेल्या सर्वात मोठ्या धोक्याची चेतावनी दिली आहे. हा धोका पर्यावरणाकडून आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की जर पर्यावरणासाठी तात्काळ काम केले नाही तर अशा…

त्वचारोगाने जनता ‘बेहाल’ ! उपचारावर हजारो रुपयाचा खर्च, परिणाम मात्र ‘नगण्य’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - सध्याच्या बदलत गेलेल्या जीवन शैली व वाढत्या प्रदुषणाने अनेकविध आजारांनी तोंड वर काढले असून सर्वसामान्य माणूस यामुळे गांगरून गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने त्वचारोगाचे प्रमाण प्रचंड असून यावर कोणताही त्वचारोग…