भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘पॅकेज जाहीर केलं त्याचं काय झालं?, सांगा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे राज्यात रुग्णाची अवस्था बिकट होत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्याच्या सेवा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात कडक निर्बध वाढवले आहेत. तो निर्बध वाढवून आता १५ मे…