पंतप्रधानजी, देश तुमच्यासोबत पण सत्य काय आहे ? : संजय राऊत
पोलिसनामा ऑनलाईन - भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या 20 जवानांना वीरमरण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली.…