Coronavirus Impact : TV मालिका ‘कुंडली भाग्य’ आणि ‘कुमकुम भाग्य’चे एपिसोड…
पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसमुळं 19 मार्च 2020 पासून टीव्ही मालिकांची शुटींगही बंद झाली आहे. मंगळवारी (दि 24 मार्च 2020) पीएम मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 21 दिवसांसाठी असणार आहे. अशात आता टीव्ही शोचे जे मेकर्स आहेत…