Browsing Tag

Farmer loan waiver

महाराष्ट्र बजेट 2020 : भूमिपुत्रांना नोकरीत 80 % आरक्षणाचा कायदा, अजित पवारांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेऊन आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा उल्लेख करताना शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिला,…

7/12 कोरा होणार नाहीच, सरकारनं शेतकर्‍यांच्या तोंडाला फक्त पानं पुसली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज महाविकास आघाडी सरकारचे पहिले बजेट विधानसभेत सादर करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्वपूर्ण बाबी येथे अधोरेखित केल्या. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते…

महाराष्ट्र बजेट 2020 : अर्थसंकल्पातील ‘हे’ 10 महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी सरकारने महिला सुरक्षा, कर्जमाफी, बेरोजगारासाठी सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यावेळी अजित पवार यांनी…

‘कर्जमाफी’वरून नितेश राणेंची सरकारवर ‘टीका’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी सोमवारी (दि.24) जाहीर करणार…

शेतकरी कर्जमाफीची लिंक ‘कँडीक्रश’वर, सहकार आयुक्तांचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेने विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली.…

उद्धव ठाकरे जे जेवतात ते 10 रुपयात मिळणार का ? नारायण राणेंचा ‘हल्लाबोल’

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे सरकार आल्यास गरीबांसाठी दहा रुपयात जेवण देऊ अशी घोषणा केली होती. राज्यात शिवसेनेने भाजपसोबत दूर होत काँग्रेस,…

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. या योजनेला महात्मा जोतीराव फुले…

अहमदनगर : संविधानाला डावलून नागरिकत्वासाठी रांगेत उभे करणे ‘दुर्दैवी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकांना विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये रांगेत उभे राहावे लागते. आता देशातील नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी संविधानाला डावलून रांगेत उभे राहण्याची वेळ येणे, हे दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादीचे…

‘सरसकट कर्जमाफी आवश्यक होती’, सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर राजू शेट्टींकडून नाराजीचा…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आणि राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची…