गृहमंत्री अनिल देशमुख यांची गच्छंती अटळ?, पुणे जिल्हयातील ‘या’ नेत्याकडे सोपविली जाऊ…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाराष्ट्र सरकारवर…