Browsing Tag

Justice

दुर्देवी ! कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील 50 जणांना कुटुंबानं नाकारलं, पुन्हा हॉस्पीटलमध्ये जाण्याची…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोना व्हायरसशी लढा त्यांनी जिंकला. आता आपण आपल्या घरी पुन्हा जाणार याची उत्सुकता त्यांना होती. मोठ्या आशेने आपल्याला कुणीतरी न्यायाला येईल याची ते वाट पाहत होते. मात्र कुणीच आले नाही. कुटुंबाने त्यांना नाकारल्याने…

छत्रपती शिवाजी महाराजांचाआदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील : अजित पवार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण…

अर्णब गोस्वामी यांना अटकपुर्व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी मिळाला ‘एवढा’ वेळ, तोपर्यंत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी अर्णब गोस्वामीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आहे. ही याचिका…

Coronavirus : ‘कोरोना’मुळे आदिवासी भागांत कोणकोणत्या सुविधा पुरविल्या ? : हायकोर्टची…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर कोणकोणत्या अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात आल्या ?, असा सवाल करत त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश…

निर्भया केस : मरण्यापुर्वी चारही नराधमांना कशाचाच ‘पश्चाताप’ नव्हता, फाशीच्या…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता निर्भयाच्या चारही दोषींना फाशी देण्यात आली. संपूर्ण देशाने या दिवसाला 'न्यायची सकाळ' असे वर्णन केले असताना…

निर्भया केस : दोषींचा फाशीपासून वाचण्यासाठी नवा ‘डाव’, आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील तीन दोषींनी फाशीच्या विरोधात आता आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) गाठले आहे. दोषी पवन, अक्षय आणि विनय यांच्या वतीने अ‍ॅड. ए. पी. सिंह यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पत्र…

दिल्ली हिंसाचाराची सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची रात्रीत बदली, दिला होता ‘तो’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - दिल्लीत कायदा सुव्यवस्थाची वासलात लागली असतानाच या हिंसाचाराची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तीची रातोरात बदली करण्यात आली आहे. न्यायमूर्ती एस मुरलीधर असे या न्यायमूर्तीचे नाव आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर, कपिल…

राजकीय पक्षांना SC चा ‘सर्वोच्च’ दणका

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची, उमेदवारांची माहिती वेबसाईट, स्थानिक राष्ट्रीय वृत्तपत्र आणि फेसबुकवर पक्षाने द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना दिला आहे. राजकरणातील…

तातडीने होणारा न्याय आणि न्यायाला होणारा विलंब दोन्ही लोकशाहीसाठी घातक : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - न्यायदानास होणारा विलंब लोकशाहीसाठी घातक आहे. मात्र, त्यामुळे तातडीने दिल्या जाणाऱ्या न्यायाचं समर्थन करता येणार नाही. देशात सर्वकाही घटनेनुसार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले…