Rupali Chakankar | ‘सिनेमा बनवला, पैसे कमावले; ‘त्या’ खाल्ल्या मिठाला तरी जागायचे…
मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - 'पद्मश्री' पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना राणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत म्हटले होते की, 1947 साली भीक मिळाली होती, देशाला स्वातंत्र्य (freedom) तर 2014 ला मिळालं असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर…