शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणं लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं ? शिवसेनेचा…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - तीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु केले आहे. तब्ब्ल महिना उलटला तरी यावर तोडगा काही निघाला नाही. सरकारकडून हे कायदे शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर आहे हे सांगण्याचा…