भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचे पाकिस्तानचे नियोजन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तान भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचे नियोजन आखत आहे. असे वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या दैनिकाने दिले आहे. भारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या…