नवी दिल्ली : कोरोना संकटामध्ये बंद असलेली भारतीय रेल्वे (Indian railway) आता देशात सुरळीत होऊ लागली आहे. मात्र, पॅसेंजर ट्रेन अजूनही पूर्णपणे सुरळीत झालेल्या नसताना अशी चर्चा आहे की, रेल्वे प्रवासी भाडे वाढवण्यावर विचार करत आहे. यावर स्वत:…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने देशातील सर्व रेल्वे सेवा बंद केली होती. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा सराव रेल्वेने सुरु केला आहे. परंतु…
डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वे ( Railway) गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांनी प्रवास करू नये म्हणून मुंबई रेल्वेच्या ( Mumbai Railway) मुंबई विभागामार्फत एक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या उपनगरीय आणि विशेष लांब पल्ल्याच्या…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - दिल्लीत कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता, आज येथे हाऊस - टू - हाऊस सर्वेक्षण केले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार दिल्ली ते मुंबईदरम्यान विमान सेवा बंद करण्याचा विचार करीत आहे. असे मानले जाते की केवळ विमान…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर आपण दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने घरी जाण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने आरक्षणाच्या नियमात बदल केले आहेत. नवीन नियम लागू झाले आहेत. प्रवाश्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे दुसरा आरक्षण चार्ट नियम…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईत (Mumbai) आता महिलांनंतर वकिलांनाही लोकल (Local) प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय त्यांना वेळेचंही बंधन असणार आहे. लोकल सकाळी सुरू झाल्यापासून सकाळी…
पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली कोकणसाठीची दादर-सावंतवाडी-दादर तुतारी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सणोत्सवांचा हंगाम सुरू होणार आहे. दसरा, दिवाळी आणि छठ या निमित्ताने गाड्यांमध्ये प्रवास करणार्यांची वर्दळ असते. पण यावर्षी कोरोनामुळे परिस्थिती वेगळी आहे. अशा परिस्थितीत रेल्वेमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे सर्व…