लासलगाव - नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतांना हौशी पर्यटकांनी सेल्फी फोटोग्राफीसाठी निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर धरणा समोरील पुलावर जीवाची पर्वा न करता गर्दी केल्याचे दिसत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इटलीमधील एक गाव तब्बल 26 वर्षानंतर तलावातून बाहेर आले आहे. आता इटालियन सरकार आशा करीत आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस या मध्ययुगीन ऐतिहासिक गावाला पाहण्यासाठी पर्यटक जाऊ शकतील. हे गाव…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने आणि कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता अनेक देशांमध्ये अद्यापही लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र, आता परिस्थिती हळूहळू…
रामेश्वर - वृत्त संस्था - तमिळनाडूतील रामेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दुसरं महत्त्व म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम या रामेश्वरचेच. देशभरातून हजारो पर्यटक तीर्थाटन करण्यासाठी रामेश्वरला जात असतात. त्याचबरोबर…
पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे ठिकठिकाणी मजूर, नोकरदार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले होते. त्यानंतर सरकारने नियम शिथिल करुन संबंधितांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी निर्णय घेतला.त्यानुसार आजपासून…
पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारांच्या विनंतीनुसारच विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेहमीच्या इतर पॅसेंजर रेल्वे सध्या बंद असणार…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : खाद्यपदार्थांची बाजारपेठ चीनमध्ये पुन्हा उघडण्यात आली आहे, जिथे विंचू, सेंटीपीड्स, ऑक्टोपस आणि इतर अनेक प्रकारच्या कीटकांचे पदार्थ दिले जातात. कोरोना विषाणूमुळे जानेवारीच्या उत्तरार्धात ते बंद होते आणि सुमारे 70…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना लॉकडाऊनमुळे प्रवासी मजूर, विद्यार्थी आणि पर्यटक यांच्यासह बरेच लोक अजूनही देशाच्या विविध भागात अडकले आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना आपल्या राज्यात परतायचे आहे त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारत…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषीत केले. लॉकडाऊन काळात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशात अनेक लोक दुसर्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यामध्ये प्रवासी मजुर, तीर्थयात्रेस गेलेले भाविक, पर्यटक…