मुंबई : Manoj Jarange Patil | मराठा समाजाने एक लक्षात घ्यावे, पाडण्यातही मोठा विजय आहे. पाडा यांना. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावे. यांना इतक्या ताकदीने पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. मराठ्यांच्या मतांची…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sanjay Raut | महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त (Shiva Jayanti) माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याची जबाबदारी आपली आहे. सक्षम विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे. कोणावर अन्याय होत असेल, त्याला सनदशीर मार्गाने वाचा फोडली पाहिजे. कायद्याचे राज्य आहे,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्यातील उपजत कलागुण विकसीत झाले पाहिजेत, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या स्वप्नातील भारत याविषयावर निबंध लेखन, वक्तृत्व…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आज सर्व समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. त्यांनी केलेले कार्य आणि त्याग अद्याप तळागाळापर्यंतच्या पोहोचला नाही. त्यांच्या विचारांची पेरणी करून जयंती साजरी करण्यात समाधान…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (दि.14 एप्रिल) साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच प्रभातपेरी, बाईक रॅली, मिरवणूकांवर बंदी घातली आहे. शासनाकडून…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील भारतीय जनता पक्ष हा एकसंघ आहे. यात कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही असं मत माजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या…