Browsing Tag

Businesses

राजाचा कसा झालो रंक कळलेच नाही ! केबीसीमध्ये 5 कोटींचे बक्षीस जिंकणार्‍या सुशीलवर आली…

पोलिसनमाा ऑनलाईन टीम- कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात 2011 मध्ये सुशील कुमार 5 कोटींचे बक्षीस जिंकणारा पहिला स्पर्धक ठरला होता. मिळालेल्या पैशांमधून खूप काही चांगल्या गोष्टी करण्याची त्याला संधी होती. परंतू पैसे गुंतवताना घेतलेल्या…

राज्यात सप्टेंबरच्या शेवटी शाळा सुरू होणार ? शिक्षण मंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची…

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला असून आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ झाली आहे. तथापि, अनलॉक ४ सुरु असून उद्योग धंदे आणि सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, शाळा कधी सुरु…

धक्कादायक ! सोलापूरमध्ये कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असताना एक खळबळजनक घटना घडली आहे. कोरोनामुळे शहरातील उद्योगधंदे बंद आहेत. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने सोलापुरातील एका बार चालकाने पत्नी आणि दोन मुलांसह…

लॉकडाऊनमुळं घराचं स्वप्न भंगण्याची शक्यता, CIDCO घर लाभार्थ्यांसाठी 30 जून पैसे भरण्याची शेवटी तारीख

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार बंद होते. उद्योगधंदे ठप्प पडल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून सर्व स्तरावर आर्थिक कोंडी…

कोर्टाने काम करायला काय हरकत आहे ? – प्रशांत भूषण

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्याासाठी तसेच व्यावसाय-उद्योगधंद्याला चालना मिळण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे आता कोर्टाच्या कामकाजामध्येही बदल करण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण…

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत साधणार Facebook Live वरून विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - जसा उद्योगधंद्यांना कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे तसाच फटाक शिक्षणालाही बसला आहे. गेले 50 हून अधिक दिवस सगळ्या शाळा-कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी बसले आहेत. त्यांना चिंता आहे त्यांच्या भविष्याची.…

देशातील ‘मशिदी’ व ‘चर्च’मधील सोन्याबद्दल बोलण्याची हिंमत पृथ्वीराज चव्हाण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. उद्योगधंदे, नोकरदार, मजूर वर्गाला दिलासा देण्यासाठी आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटी रुपयाच्या…

‘कोरोना’मुळे 86 % भारतीयांना सतावतेय नोकरी जाण्याची चिंता, जाणून घ्या देशातील परिस्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील बहुतांश देशांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्याने याचा परिणाम त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. व्यवसाय-उद्योगामध्ये…

चिंताजनक ! ‘कोरोना’ एकटा नव्हे तर आणखी एक महाभयंकर संकट घेऊन येतोय, संयुक्त राष्ट्रानं…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना संकटामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच देशांचे अर्थचक्र बंद पडले असून लोकांसमोर बेरोजगारीची मोठी समस्या उभी राहिली आहे.…