Browsing Tag

Economic Recession

काय सांगता ! होय, पाकिस्तानमध्ये एक अंडं 30 रूपयांना, महागाईमुळं जनतेचे हाल

लाहोर : पोलिसनामा ऑनलाईन - आर्थिक मंदीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली आहे. त्यात कोरोनामुळे तर आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. भारताचा कायम विरोध करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या अंत्यंत बिकट आहे. अन्न…

PF शी संबंधित 2 मोठे नियम होणार रद्द ! जाणून घ्या, काय होईल याचा परिणाम ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना साथीमुळे संपूर्ण जगासह भारतात आर्थिक मंदी आली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम देशातील छोट्या व्यावसायिकांवर झालेला पाहायला मिळत आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे आणि लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक छोटे व्यवसाय…

दिवाळीत रिअल इस्टेटमध्ये 250 कोटींचे व्यवहार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी पसरली होती. मात्र, दिवाळीमध्ये नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात सरासरी अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, तब्बल तीन हजार ६३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे या…

भारताच्या अर्थव्यवस्थेची रिकव्हरी ’V’ आकार ऐवजी ’U’ किंवा ’W’ आकारात : विश्लेषक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   विश्लेषकांचे म्हणणे आहे की, भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा ’व्ही’ आकारा ऐवजी ’यु’ किंवा ’डब्ल्यू’ आकारात आहे, कारण कोरोना व्हायरसने प्रभावित भारत एक असा देश आहे, जो महामारीच्या अगोदरसुद्धा विकासासाठी संघर्ष करत…

लोकांवर टॅक्सचं ओझं नको : सरन्यायाधीश बोबडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. आर्थिक मंदी असल्याने सादर होणाऱ्या बजेटमधून प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांना टॅक्स स्लॅबमध्ये कपात होण्याची अपेक्षा आहे.…

पर्वती मतदारसंघाचा वचननामा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथे आयोजित व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या वचनानामाचे प्रकाशन…

मंदीतही वर्ल्ड बँकेकडून भारताचं तोंडभरून कौतुक, आगामी 10 वर्षात भारत साध्य करणार ‘ही’…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - मंदी असतानाही वर्ल्ड बँकेने भारताचं विशेष कौतुक केलं आहे. 1990 पासून भारतात दारिद्र्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे आणि याच दरम्यान गरिबीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. गेल्या 15 वर्षात भारताने सात…

‘पारले’तून 10 हजार कर्मचाऱ्यांना ‘नारळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'सच्ची शक्तीभरे' असे ब्रीदवाक्य असलेल्या पारले बिस्कीट कंपनी १० हजार जणांना कामावरून कमी करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामागे मंदीचा फटका हे कारण असल्याने कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना 'नारळ' देणार…